Browsing: Article

इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे,कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या…

                          आपणा सर्वांच्या कानावर बजेट हा शब्द बऱ्याच वेळा पडतो. आपल्या दैनंदिन जिवनात अर्थसंकल्पाला खूप महत्व असून, प्रत्येक जण दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करतो. भारतात दरवर्षी…

भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च ठिकाणी असून तिच्या अनेक मूलभूत ध्येयापैकी लोकशाही व्यवस्थेद्वारे लोकांचे कल्याण साधणे हे एक ध्येय आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोककल्याण साधण्यासाठी तीन मूलभूत व्यवस्था…

पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा। अद्यापि तत्तुल्यकवेरभावत् अनामिका सार्थवती बभूव।। कवींची गणना करत असताना करंगळीचे स्थान (प्रथम स्थान) कालिदासाने पटकावले. त्यानंतर आजपर्यंत त्याच्या तुलनेचा कवी न…

मानवी मन विविध प्रकारच्या भावनांना आणि विचारांना जन्म देते. आपले विचार आणि भावना ह्या विविध प्रकारच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना यांची निर्मिती करतात. मानवी जीवन…

आधी आपण आणि मग आपला स्वभाव( Nature) घडतो. स्वभावाला अनुरूप असे आपले वागणे(Behavior)आणि त्यानंतर आपल्या सवयी(Habits)घडतात. आपला स्वभाव हा काही अंशी अंगभूत आणि काही अंशी कौटुंबिक…

गोषवारा :- समाजपरत्वे, देशपरत्वे स्त्रियांचे स्थान आणि भूमिका बदललेल्या दिसून येतात. या गोष्टीला त्या त्या समाज व देशांच्या रूढी, परंपरा, मूल्ये, मानदंड जबाबदार असतात. त्यामुळेच संपूर्ण…

गोषवारा:- अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण कशासाठी? याचा विचार फारसा गांभीर्याने केला जात नाही. “शिक्षण…

आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली भाग 1 : वर्तमानात राहण्याची शक्ती या मागील भागात आपण वर्तमानात कसे राहायचं व ते आनंदी जीवनासाठी किती महत्वाचे आहे हे पाहिले. नंतरचा…